ऑफ टी -२० विश्वचषक स्पर्धा
‘तोपर्यंत मी संघाच्या आठवणी जपत राहील’, विराटसेनेला सोडताना माजी प्रशिक्षक शास्त्री झाले भावुक
रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा ही त्यांची शेवटची स्पर्धा होती. त्यांच्या कार्यकाळात भारतीय....






