कपिल देव यांचे झिम्बाब्वेविरूद्ध शतक
फक्त स्कोअर बुकमध्ये राहिलेली कपिल पाजींची अविस्मरणीय खेळी
भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात १९८३ च्या विश्वचषकाची सर्वात मोठी भूमिका मानली जाते. लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने विश्वचषक उंचावला आणि जागतिक क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती झाली.....





