किस्से क्रिकेटचे
जेव्हा बरोबर २४ वर्षांपूर्वी शारजाहच्या मैदानावर अवतरले होते ‘सचिन’ नावाचे तुफान
भारत-पाकिस्तान, भारत-ऑस्ट्रेलिया असे क्रिकेट सामने म्हणजे क्रिकेटच्या मैदानातील एकप्रकारचे युद्धच असते. अशा सामन्यात काही खास, अविस्मरणीय काही घडू नये म्हणजे आश्चर्यच. क्रिकेट रसिकांकडे अशा सामन्यांच्या....






