वाढदिवस विशेष: एमएस धोनीच्या करियरची टाईमलाईन
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील क्रिकेट ...
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील क्रिकेट ...
भारतीय संघाने आतापर्यंत 4 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यात भारतीय माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 3 ट्रॉफी ...
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड आहे. ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या आणि त्यानंतर भारताने ...
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक ...
दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. त्याला या महिन्यात प्रशिक्षण शिबिरासाठी ...
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) या आठवड्याच्या सुरुवातीला श्रीधरन श्रीराम यांची तांत्रिक संचालक म्हणून नियुक्ती केली होती, जो २०२२च्या टी-२० विश्वचषकापर्यंत ...
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२२मध्ये भारत आणि पाकिस्तान २३ ऑक्टोबर रोजी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा हाय व्होल्टेज सामना ...
अष्टपैलू शाकिब अल हसनची बांगलादेश टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की, परिस्थिती लगेच ...
गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकापासून टीम इंडियामध्ये कर्णधार बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसे, विराट कोहलीनंतर रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवण्यात आले ...
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आगामी आशिया चषकात खेळू शकणार नाही. पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाच्या ...
टी-२० विश्वचषक २०२१मध्ये भारताच्या निराशेमागील अनेक कारणांपैकी एक म्हणजे संघात कुठेतरी संतुलन नसणे. यानंतर, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पाठीच्या ...
आशिया कपचे सामने यूएईमध्ये होणार आहेत. तिथली खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे अष्टपैलू रवींद्र जडेजाशिवाय ३ खेळाडूंना फिरकीपटू म्हणून ...
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची आशिया चषकाच्या संघात निवड झाली नाही आणि त्यानंतर सातत्याने त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ...
गेल्या वर्षी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२मध्ये भारताची कामगिरी खूपच निराशाजनक होती. भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ...
आता टी-२० विश्वचषकाला केवळ तीन महिने उरले आहेत. गेल्या विश्वचषकात झालेल्या वेदना विसरण्याची भारतासाठी ही चांगली संधी आहे. या एका ...