डीआरएसच्या नियमाचा भारताला फटका
रिषभचा चेंडू सीमापार जाऊनही चौकार नाही, विश्वचषकात असं झालं असतं तर? भारतीय दिग्गज संतापला
गेल्या काही दिवसांपासून डीआरएसच्या निर्णयांवरुन क्रिकेट जगतात घमासान चालू आहे. अशातच इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी (२६ मार्च) पुणे येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातही डीआरएसच्या अनाकलनीय तरतूदीमुळे भारताला....
पंतने चेंडू मारला सीमापार, तरीही टीम इंडियाला मिळाली नाही एकही धाव! वाचा कोणत्या नियमाचा बसलाय फटका
गेले काही दिवस डीआरएसच्या नियमांवरून क्रिकेट विश्वात घमासान चालू आहे. डीआरएसच्या अनेक अनाकलनीय तरतूदींमुळे खेळाडूंनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. आता त्यातील अशाच एका तरतूदीचा भारतीय....






