दहशतवादी हल्ला
पेल्यातील वादळ शमले; भारत-पाक सामना होणारच! बीसीसीआय उपाध्यक्षांचे शिक्कामोर्तब
आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांविरुद्ध सामना खेळणार आहेत. बीसीसीआय १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेचे कार्यक्रमाचे आयोजन ...
पाकिस्तान क्रिकेटला अच्छे दिन, तब्बल १४ वर्षांनी ‘हा’ संघ करणार पाकिस्तान दौरा
वर्षाच्या शेवटी पाकिस्तान क्रिकेटसाठी एक खुशखबर आली आहे. तब्बल १४ वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर दक्षिण अफ्रिका संघ पाकिस्तान दौरा करणार आहे. याचबरोबर दक्षिण अफ्रिका संघ ...
चालू क्रिकेट सामन्यातच खेळाडू व प्रेक्षकांवर गोळ्यांचा वर्षाव, क्रिकेट पुन्हा धर्मसंकटात
मुंबई । बर्याच दिवसानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले. सन 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या देशात हा सामना पहाण्याची आतुरतेने वाट ...