दिलीप सरदेसाई
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला
क्रिकेटचा एक किस्सा आहे १९७१ मधील, जेव्हा भारतीय संघ इंग्लंडच्या दौर्यावर गेला होता. नवाब मन्सूर अली खान पतौडीचा खराब फॉर्म आणि अपघातामुळे नजर कमी झालेली....
श्रेयस अय्यरपूर्वी कानपूरमध्ये कसोटी पदार्पण करणारे ५ भारतीय खेळाडू, एकाने शतकही झळकावलंय
भारतीय क्रिकेट संघाच्या आणखी एका युवा खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि युवा फलंदाज श्रेयस अय्यरचे....
रणजी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघात निवड झालेले दिलीप सरदेसाई
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपल्या सुंदर खेळाने चाहत्यांवर प्रभाव पाडला, परंतु या अनेकांपैकी अगदी काही जणांची नावे मात्र कायम क्रिकेट रसिकांच्या लक्षात राहीली.....
टाईट सामना म्हणजे काय? या ३ कसोटी सामन्यांनी एक उदाहरण घालून दिले
भारतीय क्रिकेट संघाने १९३२ साली पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून भारताने एकूण ५३२ कसोटी सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाला १५७ सामन्यांमध्ये विजय, तर....
‘द्विशतकवीर’ मयंक अगरवालने मिळवले त्या ४ भारतीयांमध्ये मानाचे स्थान
विशाखापट्टण। बुधवारपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(3 ऑक्टोबर) भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने द्विशतकी खेळी केली....








