पाऊस
पिछाडीवर असलेली विराटसेना अंतिम सामन्यात कशी करू शकते पुनरागमन? माजी खेळाडूने दिला ‘कानमंत्र’
तब्बल दोन वर्षांपासून, ज्या गोष्टीची सगळे क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते त्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सुरुवात खऱ्या अर्थाने शनिवारी (१९ जून) रोजी ...
एकही चेंडू न टाकता चौथ्या दिवसाचा खेळ रद्द, आजही असेल का पावसाचं सावट? घ्या जाणून
तब्बल दोन वर्षांपासून, ज्या गोष्टीची सगळे क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते त्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सुरुवात खऱ्या अर्थाने शनिवारी (१९ जून) रोजी ...
मोठी अपडेट! भारत-न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावर ‘काळ्या ढगांचं’ संकट; पहिले सत्र रद्द
संपूर्ण क्रिकेटजगतात सध्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल चर्चा सुरु आहे. क्रिकेटचे चाहते अगदी आतुरतेने या अंतिम सामन्याची वाट पाहत आहेत. साउथम्पटन येथे भारत विरुद्ध ...
AUS v IND : निर्णायक चौथ्या कसोटीत पाऊस बनणार व्हिलन? पाहा कसे असेल ब्रिस्बेनचे हवामान
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात १५ जानेवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर सुरु होणार आहे. हा सामना भारताच्या २०२०-२१ ...
टीम इंडियाचे वनडे मालिका विजयाचे स्वप्न भंगणार! या कारणामुळे दुसरा वनडे सामना होणार रद्द?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील वनडे मालिकेचा दुसरा सामना रविवारी (२९ नोव्हेंबर) होणार आहे. हा सामना सिडनी क्रिकट ग्राऊंडवर होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी ...
पाकिस्तानचे इंग्लंडमध्ये विजयाचे स्वप्न राहिले अधुरे; दुसरा कसोटी सामना अनिर्णित
मुंबई । इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेला दुसरा कसोटी सामना सोमवारी पावसामुळे अनिर्णित झाला. पावसामुळे शेवटच्या दिवशी जास्त वेळ खेळ होऊ शकला नाही. तीन ...
पावसामुळे इंग्लंडचा विजय लांबणीवर; पहा शेवटच्या दिवशी काय आहे पावसाचा अंदाज
मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी सोमवारी पावसामुळे एकही चेंडू फेकला गेला नाही. सध्या ही मालिका 1-1 ...
डकवर्थ-लुईस नियमाचा शोध लावणाऱ्या टोनी लुईसचे निधन
अवघ्या क्रिकेट जगताला डकवर्थ-लुईस हा नियम देणाऱ्या जोडीमधील महान सांख्यिकीतज्ञ टोनी लुईस यांचे रविवारी (१ एप्रिल) निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. डकवर्थ-लुईस ...
आधीच कोरोना त्यात पावसाचा कहर! टीम इंडियाची पहिली वनडे रद्द
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेेतील धरमशाला येथे होणारा पहिला सामना पावसामुळे रद्द झालेला आहे. सामना सुरु व्हायच्या आधीपासूनच ढग दाटून आले ...