फिरोजशहा कोटला स्टेडिअम
टीम इंडियाच्या कालच्या पराभवानंतर दिग्गज काय म्हणाले, ते पहाच
दिल्ली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी(13 मार्च) पाचवा वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 35 धावांनी विजय मिळवला. तसेच 5 सामन्यांची वनडे मालिकाही ऑस्ट्रेलियाने....
ऑस्ट्रेलियासह या तीन देशांनी केला आहे हा मोठा कारनामा
दिल्ली। बुधवारी(13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात फिरोजशहा कोटला स्टेडियमवर झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने 35 धावांनी विजय मिळवला. तसेच ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांची....
४१वे अर्धशतक करणाऱ्या रोहित शर्माने केली गांगुलीच्या ‘दादा’ विक्रमाची बरोबरी
दिल्ली। आज(13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात फिरोजशहा कोटला स्टेडियमवर पाचवा आणि शेवटचा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 273....
‘सलामीवीर’ रोहित शर्माने या दिग्गजांच्या यादीत मिळवले अव्वल स्थान…
दिल्ली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(13 मार्च) पाचवा आणि शेवटचा वनडे सामना फिरोजशहा कोटला स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी....
हिटमॅन रोहित शर्माला तो खास पराक्रम करण्याची अशी सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही…
दिल्ली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उद्या(13 मार्च) पाचवा आणि शेवटचा वनडे सामना फिरोज शहा कोटला स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला....
दिल्ली कसोटीबद्दल आयसीसीच्या सभेत होणार चर्चा
दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर पार पडलेली भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरी कसोटी प्रदूषणाच्या कारणावरून चांगलीच गाजली होती त्यामुळे आता आयसीसीने यामध्ये लक्ष घातले आहे.....
तिसरी कसोटी: उपहाराला श्रीलंका ४ बाद ११९, भारताला ६ विकेट्सची गरज
दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत श्रीलंका संघाने उपहारापर्यंत ४७ षटकांत ४ बाद ११९ धावा केल्या आहेत. भारताला जिंकण्यासाठी ५९....
तिसरी कसोटी: श्रीलंकेला ४था धक्का, भारताला जिंकण्यासाठी ६ विकेट्सची गरज
दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत भारताला जिंकण्यासाठी ६६ षटकांत ६ विकेट्सची गरज आहे. ३ बाद ३३ या कालच्या धावसंख्येवरुन....
भारताची मोठ्या विजयाकडे वाटचाल, ४१० धावांच्या आव्हानासमोर लंकेच्या ३ बाद ३१ धावा
दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर भारताने दिलेल्या ४१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना....
दिल्ली प्रदूषण आता चेष्टेचा विषय राहिला नाही, श्रीलंकन खेळाडूंना याचा मोठा फटका
दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा कसोटी सामना दिल्लीत असलेल्या प्रदूषणाच्या कारणाने चांगलाच गाजत आहे. आजही त्याचा परिणाम दिसून....





