बार्बाडोस वादळ

लागा तयारीला! या दिवशी टीम इंडिया भारतात पोहोचणार, बीसीसीआयनं केली खास विमानाची व्यवस्था

टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ अजूनही वेस्ट इंडिजमध्येच आहे. बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया तेथेच अडकली आहे. पण आता बीसीसीआयनं ...