बार्बाडोस वादळ
लागा तयारीला! या दिवशी टीम इंडिया भारतात पोहोचणार, बीसीसीआयनं केली खास विमानाची व्यवस्था
—
टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ अजूनही वेस्ट इंडिजमध्येच आहे. बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया तेथेच अडकली आहे. पण आता बीसीसीआयनं ...