बीसीसीय

indian team

एकदिवसीय आणि कसोटीत भारताचा कर्णधार ठरला, बीसीसीआयच्या बैठकीत शिक्कामोर्तब

जानेवारी 1, 2023

सध्या भारत आणि श्रीलंका संघात टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत भारताच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उचलण्यात आले होते. मात्र, आता माध्यमांच्या अहवालानुसार....

Rashid Latif on Virat Kohli

‘विराटने 200 शतकं केली तरी…’, पाकिस्तानी खेळाडूच्या वक्तव्याने माजली खळबळ

डिसेंबर 12, 2022

पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक फलंदाज राशिद लतीफ यांनी विराट कोहलीबद्दल हैराण करणारे विधान केले आहे. बांगलादेशमध्ये खेळलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 72वे शतक....

Suryakumar on rohit Sharma

रोहित शर्माच्या झुंझार खेळीबदद्ल सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया, ट्वीट करत व्यक्त केला आदर

डिसेंबर 8, 2022

बांगलादेश विरुद्ध खेळलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा याने अखेरपर्यंत झुंज दिली. दुखापतीग्रस्त अवस्थेेतही तो संघासाठी मैदानात फलंदाजी करण्यासाठी उतरल्यामुळे चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयी आदर खूप....

Indian-Cricket-Team

आता सुट्टी नाही! भारतात पुढील तीन महिने बॅक टू बॅक खेळले जाणार क्रिकेट, 3 बलाढ्य संघ येतायेत भारतात

डिसेंबर 8, 2022

भारतीय संंघ सध्या बांगलादेशमध्ये वनडे आणि कसोटी मालिका खेळत आहे. भारताने वनडे मालिका गमावली आहे आणि कसोटी मालिकेला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र, अशातच क्रिकेटविश्वातून....

Rohit Sharma with team

कर्णधार रोहित शर्माने मान्य केली आपली चूक, ‘या’ मुळे भारताला स्वीकारावा लागला पराभव

डिसेंबर 5, 2022

भारत आणि बांगलादेश या संघात शनिवारी (दि. 4 डिसेंबर) एकदिवसीय सामना खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात भारताला एका विकेेटने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर कर्णधार....

Yuvraj Singh wishes Kaif

मित्र असावा तर असा ! कैफला युवराजकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाला, ‘माझ्या कुशीत परत…’

डिसेंबर 1, 2022

भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंग नेहमीच आपल्या जवळच्या व्यक्तींना आणि आपल्या खेळाडू मित्रांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतो. युवराज सिंग ज्यांना अनोख्या....

कोरोनामुळे क्रिकेटमध्ये येणार ३ नवेकोरे नियम? खेळाडूंना जाणार या गोष्टी करणे जड

एप्रिल 8, 2020

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हायरसचा प्रकोप इतका वाढला आहे की, त्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आज भारतावर आली आहे. अशामध्ये....