बॉर्डर गावस्कर मालिका
काय सांगता! भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच अडकला, परतीचे तिकिट मिळेना; मजेशीर कारण जाणून घ्या
सिडनी कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपल्यामुळे भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्येच अडकला आहे. वास्तविक, भारताच्या दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट 7 जानेवारीला होणार होता. संपूर्ण संघ....
लाजिरवाण्या पराभवानंतर भारताला कसोटी संघात करावे लागतील हे 3 मोठे बदल, रोहित शर्माला वगळणार का?
पर्थमध्ये 295 धावांनी मोठा विजय मिळवून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची शानदार सुरुवात केल्यानंतरही भारतीय संघानं बॉर्डर-गावस्कर मालिका 3-1 ने गमावली आहे. 2015 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला ही ट्रॉफी....
भारताचे पानिपत! ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर जिंकली बॉर्डर-गावस्कर मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव झाला. तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला....
मोठी बातमी! रोहित शर्माची सिडनी कसोटीतून माघार, हा खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सिडनीत खेळला जाणारा आहे. मात्र या कसोटीपूर्व भारतीय संघाबाबत मोठं वृत्त समोर आलं....
या 3 खेळाडूंमुळे मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला, सविस्तर जाणून घ्या
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. पाचव्या दिवशी टीम इंडियासमोर विजायासाठी 340 धावांचं लक्ष्य होतं, मात्र भारतीय....
मेलबर्नमध्ये भारताचा पराभव, आता टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार?
मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर भारताचा 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा मार्ग अधिक कठीण झाला....
मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव, मालिकेत ऑस्ट्रेलियाची आघाडी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथी कसोटी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळली गेली. या सामन्यात भारताचा 184 धावांनी पराभव झाला आहे. अखेरच्या दिवशी भारतासमोर विजयासाठी....
भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत घडला नवा इतिहास, 88 वर्ष जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त!
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात असलेला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना प्रेक्षकांचा अनोखा उत्साह आणि ऐतिहासिक उपस्थितीमुळे संस्मरणीय ठरला. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात....
टीम इंडियासाठी 300 पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य मोठं नाही, यापूर्वीही केले आहेत अनेक चमत्कार
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर आता 330 हून अधिक धावांचं लक्ष्य असेल. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कांगारुंकडे 333 धावांची आघाडी आहे. तसं पाहिलं....
मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन घोषित, घातक खेळाडूचं पदार्पण
ऑस्ट्रेलियानं बॉक्सिंग डे कसोटीसाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं प्लेइंग 11 मध्ये दोन बदल केले. या दोन्ही बदलांची अपेक्षा....
सिराजला डच्चू! दोन फिरकीपटूंसह उतरणार टीम इंडिया? बॉक्सिंग डे कसोटीत अशी असेल भारताची प्लेइंग 11
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. सध्या 5 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता....
याला म्हणतात कमिटमेंट! या भारतीय खेळाडूने दुखापत होऊनही सराव थांबवण्यास नकार दिला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळली जाणार आहे. यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू प्रचंड घाम गाळत आहेत. मात्र सरावादरम्यान भारतीय फलंदाज....
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाचंच वर्चस्व, 14 वर्षांत केवळ इतके पराभव
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गुरुवारपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. पर्थ येथील पहिली कसोटी भारतानं जिंकली, तर ऑस्ट्रेलियानं....
विराट कोहली ऑफ स्टंप लाईनवर वारंवार आऊट का होतो? कर्णधारानं दिलं मजेशीर उत्तर
विराट कोहली आणि ऑफ स्टंप लाईन बॉल ही एक वेगळीच प्रेमकथा आहे. हा दिग्गज फलंदाज ऑफ स्टंप लाईनवर कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा नादात अनेकदा आऊट झालेला....
टीम इंडियात नव्या अष्टपैलू खेळाडूची एंट्री, बॉर्डर-गावस्कर मालिकेत अश्विनच्या जागी संधी मिळणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाईल. यापूर्वी टीम इंडियामध्ये एक मोठा बदल झाला आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर टीम....




















