भारताचा अंतिम सामन्यात पराभव
“त्याच्यापेक्षा ‘हा’ खेळाडू जास्त लायक,” टी-२०तील जडेजाच्या निवडीवर माजी क्रिकेटरचे वादग्रस्त विधान
ऑस्ट्रेलियाच्या अडीच महिन्यांच्या दौऱ्यासाठी बीसीसीआयने ३२ जणांच्या जंबो पथकाची निवड केली आहे. मात्र या निवडीवरुन वादंग निर्माण झाले आहे. आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर....
विश्वचषकाची फायनल पराभूत झाल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली…
रविवारी (8 मार्च) महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 85 धावांनी पराभव केला आणि पाचव्यांदा टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदावर नाव कोरले. या पराभवामुळे भारताची कर्णधार....
फायनलनंतर रडणाऱ्या शेफालीला स्म्रीती मंधनाने दिला ‘हा’ संदेश
काल(8 मार्च) महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 85 धावांनी पराभव केला आणि पाचव्यांदा टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदावर नाव कोरले. या पराभवानंतर भारताची स्टार फलंदाज....





