भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत 9 तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ
सिडनी कसोटी म्हटलं की, क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. क्रिकेटच्या अनेक प्रसिद्ध मैदानांपैकी हे एक मैदान. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आत्तापर्यंत अनेकदा खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.....
माजी प्रशिक्षकांना रोहितमध्ये दिसला पुजारा! म्हणाले, “त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आठवण करून दिली”
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या 4 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी....
‘तो सामना भारतीय क्रिकेटला कलाटणी देणारा’, माजी प्रशिक्षकांनी सांगितली 8 वर्षांपूर्वीची आठवण
भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी लिहिलेल्या कोचिंग बियॉंड या पुस्तकात सातत्याने नवनवे खुलासे होत आहेत. भारतीय संघातील अनेक माहित नसलेल्या गोष्टी....
ऐतिहासिक ‘गॅबा’ विजयाला दोन वर्ष पूर्ण! जेव्हा भारताच्या जखमी वाघांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात केले परास्त
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी ब्रिस्बेनमधील द गॅबा हे स्टेडियम बालेकिल्ला मानले जाते. या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचे स्वप्न असते. विशेष म्हणजे गेल्या 34....
ऐतिहासिक गाबा कसोटी विजेत्यांचा एमसीएकडून विशेष सन्मान! उतरवलेली ऑस्ट्रेलियाची घमेंड
भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत क्रिकेट संघटना म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) उल्लेख केला जातो. नुकतेच एमसीएने आपल्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण केले. या पुरस्कारांवर अनेक युवा....
‘पुन्हा असे केले तर थेट घरीच’, जेव्हा संघाचे नेतृत्व करताना सचिनने खेळाडूला दिली चेतावणी
सचिन रमेश तेंडुलकर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू. ज्याच्या नावावर वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याचबरोबर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा पहिलाच....
कुणी तरी येणार येणार गं! अजिंक्य रहाणेच्या घरी हलणार पाळणा, दुसऱ्यांदा बनणार बापमाणूस
भारतीय क्रिकेटचा सलामीवीर अंजिक्य रहाणे दुसऱ्यांदा वडील बनणार आहे. त्याने इंन्स्टाग्रामवर पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासोबत फोटो शेयर करत ही आंनदाची बातमी दिली आहे. भारतीय....
‘तो’ ऐतिहासिक कसोटी सामना ड्रॉ करायला निघालेले शास्त्री, फिरकीपटू अश्विनचा मोठा खुलासा
भारतीय कसोटी संघाने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर घडवलेला इतिहासा विसरणे कोणत्याही चाहत्यासाठी सोपे नाही. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने या मालिकेत संघाचे नेतृत्व केले आणि....
एकवेळ अशी आलेली की, रिषभ पंतने मित्र आणि कुटुंबियांशी सोडले होते बोलणे, वाचा कारण
दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आणि भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत खुलासा केला आहे. तो दौरा त्याच्यासाठी टर्निंग पाॅइंट होता,....
‘डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट’ म्हणत शास्त्रींकडून ‘या’ भारतीय गोलंदाजाचे कौतुक, टी२० विश्वचषकात जाणवली कमी
भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी शेवटच्या षटकांमध्ये विशेषज्ञच्या रुपात टी नटराजनचे कौतुक केले आहे. भारतीय संघाला युएईमध्ये टी२० विश्वचषकादरम्यान डाव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाची....
चिन्नप्पापट्टी ते टीम इंडिया असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’
चिन्नप्पापट्टी नावाचे तमिळनाडूतील सालेम जिल्ह्यात एक लहान गाव आहे. चेन्नईपासून अंदाजे ३४० किलोमीटर दूर. याच गावातील एका २९ वर्षीय मुलाने २०२० आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत,....
शास्त्री ‘लगे रहो’ म्हणाले आणि गाबामध्ये गिल-पंतने इतिहास रचला; वाचा सविस्तर
भारताने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत पराभूत केले होते. हा विजय भारतीय संघासाठी (team india) महत्वाचा होता. या कसोटी मालिकेची सुरुवात भारतासाठी....
अश्विन-शास्त्री वाद एक पाऊल पुढे! माजी प्रशिक्षक म्हणतायेत, “अश्विनला वाईट वाटल्याचा आनंद”
सध्या भारतीय क्रिकेटमध्ये काही आलबेल दिसत नाही. मागील जवळपास महिनाभरापासून बीसीसीआय आणि विराट कोहली हा वाद रंगत आहे. त्याच वेळी काही दिवसांपूर्वी भारताचा अनुभवी फिरकीपटू....
भारतीय क्रिकेटमध्ये फुटले वादांचे पेव: आता अश्विन-शास्त्री आमने-सामने; वाचा पूर्ण प्रकरण
विराट कोहली आणि बीसीसीआय (Virat Kohli & BCCI Controversy) यांच्यातील वाद अजून संपलेला नाही, तोच नवा वाद सुरू झाला आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran....
भारतीय क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाण्या दिवसाची वर्षपूर्ती! अवघ्या ३६ धावांवर विराटसेना झालेली ढेर
सध्या सर्वत्र विराट कोहलीची चर्चा सुरू आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पोहोचला असून, दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील....



















