भारताने 27 वर्षांनंतर मिळवला विजय
भारताचा 27 वर्षांचा दुष्काळ संपला! मोहालीत ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा गर्वही तुटला; कॅप्टन राहुलची कमाल
भारतीय संघाने शुक्रवारी (दि. 22 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. गोलंदाजीत मोहम्मद शमीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले, तर फलंदाजीत भारताच्या चार फलंदाजांनी अर्धशतक झळकावले.....






