भारताला हरवायचे नव्हते
‘आम्हाला भारताला हरवायचे नव्हते, तर…’; बाबर आझमने सामन्यानंतर केले धक्कादायक विधान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या रोमहर्षक लढतीत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने या सामन्यात ५ विकेट्स राखत विजय मिळवला. त्यानंतर पाकिस्तानी संघाला मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी....






