भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड
बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यानंतर राहुल द्रविडने व्यक्त केली नाराजी, खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला!
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यानंतर खेळपट्टी मऊ असल्याचे सांगितले. त्यामुळे खेळाडूंनी थोडी सावधगिरी राखली पाहिजे, असे द्रविडने बीसीसीआय टीव्हीला सांगितले.....
‘अजूनतरी कोणताही…’, अक्षर पटेलच्या रिप्लेसमेंटवर कोच द्रविडची मोठी प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेट संघाला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 66 धावांनी पराभूत व्हावे लागले. मात्र, भारताने पहिल्या दोन सामन्यात विजयाचा आनंद....






