भारत क्रिकेट बातम्या
भारतीय भूमीवर 50 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला राशिद खान; जवळपासही कोणी नाही
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रशीद खानने दोन विकेट घेत इतिहास रचला. तो आता भारतीय भूमीवर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनला आहे.....






