भारत पराभूत होताच ट्विटरवर प्रतिक्रिया
रोहित-गिलचे खराब प्रदर्शन ते अश्विनला बाहेर बसवण्यापर्यंत, ‘या’ आहेत WTC Finalमधील भारताच्या चुका
—
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रविवारी (11 जून) भारताला डब्ल्यूटीसी 2021-23च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव मिळाला. ...
राग तर येणारंच ना! WTC फायनलमध्ये भारताच्या दारुण पराभवानंतर भडकले नेटकरी; म्हणाले, ‘थर्ड क्लास टीम…’
By Akash Jagtap
—
तब्बल 10 वर्षांपासून भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहतेय, परंतु भारताचे हे स्वप्न पूर्णच होत नाहीये. अशात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम ...