मुंबई विरुद्ध सौराष्ट्र
पुजाराची धुव्वादार खेळी आणि १०व्या विकेटसाठीची अभेद्य भागीदारी, सौराष्ट्रने मुंबईविरुद्ध टाळला पराभव
रणजी ट्रॉफी २०२२ (ranji trophy 2022) ची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली आहे. ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात काही संघांना विजय मिळाला, तर काही सामने अनिर्णीत राहिले.....
‘पृथ्वी’ वादळापुढे सौराष्ट्र नेस्तनाबूत! मुंबईचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश
भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी खेळवली जात आहे. या सामन्याचे साखळी सामने संपले असून आता बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. आज त्याअंतर्गत....







