रणजी ट्रॉफी उपांत्य सामना
विषय आहे का! मुंबईने विक्रमी ४७व्यांदा गाठली फायनल, अंतिम सामन्यात ‘या’ संघाचे आव्हान
भारतात सुरू असलेली मानाची रणजी ट्रॉफी २०२१-२२ संपायला आली आहे. रणजी ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात खेळला गेला. पाचव्या दिवसाखेर हा....
मध्य प्रदेशचा बंगालवर विक्रमी विजय, १७४ धावांनी सामना जिंकत २३ वर्षांनंतर गाठली फायनल
भारतातील प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, रणजी ट्रॉफी २०२१-२२चा हंगाम अखेरीस आला आहे. १४ ते १८ जूनदरम्यान झालेल्या उपांत्य सामन्यांचा निकाल लागला असून अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी....







