रणजी ट्रॉफी २०२१-२०२२
रणजी ट्रॉफीची फायनल पहिल्यांदा खेळणाऱ्या ‘या’ जोडीने काढला मुंबईचा घाम!
रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शुक्रवारी (२४ जून) मुंबई संघाच्या तुलनेत मध्य प्रदेशचे पारडे जड दिसत आहे. मध्य प्रदेशचे सलामीवीर यश दुबे आणि तिसऱ्या क्रमांकावरील शुभम....
रणजी ट्रॉफी अंतिम सामना: मध्य प्रदेशच्या खेळीने मुंबई संघाचे ४२वे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगणार?
रणजी ट्रॉफी २०२१-२२चा मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश अंतिम सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. अंत्यत चुरशीच्या या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकताना प्रथम फलंदाजी....
आयपीएलच्या महासंग्रामानंतर पुन्हा सुरू होणार मानांकित रणजी ट्रॉफी, नॉकआउट राउंडचे वेळापत्रक
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) महासंग्रामानंतर देशांतर्गत क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होत आहेत. त्यातील मानांकित रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या बाद फेरीचे सामने ६ जूनपासून सुरू होणार असून बेंगलोर....
रणजी ट्रॉफी २०२२ च्या बाद फेरीसाठी ‘हे’ संघ ठरले पात्र; महाराष्ट्राच्या पदरी निराशा
रणजी ट्रॉफी २०२१-२०२२ हंगामातील साखळी सामने आयोजित करण्यात आले आहेत. आता या प्रथमश्रेणी स्पर्धेतील बाद फेरीतील सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने आयपीएल....
शाहरुखने रणजीमध्ये केली टी२० स्टाईल धुलाई! इतक्या चेंडूत कुटल्या १९४ धावा
भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा नवीन हंगाम सध्या भारतातील विविध शहरांमध्ये खेळला जात आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू....
रणजी ट्रॉफीत आले अब्दुल समदचे वादळ! झंझावाती शतकासह मोडले अनेक विक्रम
भारतीय क्रिकेट मधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा नवीन हंगाम सध्या भारतातील विविध शहरांमध्ये खेळला जात आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या स्पर्धेत खेळाडू आपला....
रणजीच्या रणांगणातही पुजारा फेल! मुंबईविरुद्ध फोडू शकला नाही भोपळा
भारतीय क्रिकेटमधील सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) नवा हंगाम १७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर ही स्पर्धा खेळली जात सध्या....
बापरे, शास्त्री गुरुजी भडकले! म्हणतायेत, “तुम्ही तर भारतीय क्रिकेटचा कणा नाहीसा करताय”
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shashtri) हे सातत्याने चर्चेत असतात. राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक सोडल्यानंतर त्यांनी अनेक मुलाखतींमधून भारतीय संघाबाबतची विधाने केली आहेत.....













