रवि शास्त्रींनी दिला सल्ला
‘लोक सगळं विसरून जातील’, विराटच्या खराब फॉर्मवर शास्त्री गुरुजींची विशेष टिप्पणी
विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. आशिया चषकामध्ये २८ ऑगस्ट रोजी होणारा पाकिस्तान विरुद्धचा सामना हा माजी कर्णधार विराट कोहलीचा १००वा टी-२०....






