राष्ट्रीय क्रिडा दिन
क्रीडा भारती पुणे महानगर आयोजित ‘मेजर ध्यानचंद शालेय वकृत्व स्पर्धे’चे बक्षीस वितरण
खेळातून चारित्र्य निर्माण करावयाचे व चरित्रातून राष्ट्राची निर्मिती करावयाची, या उक्तीनुसार 1992 मध्ये क्रीडा भारतीची स्थापना करण्यात आली. आज ही संस्था 2009 सालापासून अखिल भारतीय....






