स्टुअर्ट ब्रॉड
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघातून स्टार खेळाडूला वगळले
भारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ९ ऑगस्टपासून लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर सुरु होत आहे. त्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने ...
तब्बल ७ वर्षांनी भारतीय फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणारा तो ७वा भारतीय फलंदाज ठरला ...
आम्ही या मैदानावर किंग आहोत, टीम इंडियाने पराभूत कण्याचा विचारही करु नये
भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंड संघाला भारता विरुद्ध यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिला आहे. “या कसोटी मालिकेत अॅलिस्टर ...
वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अॅंडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
आज इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अॅंडरसनचा ३६वा वाढदिवस. कसोटी क्रिकेटमध्ये १३८ सामन्यात ५४० विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाला इंग्लंडचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज समजले जाते. अशा ...
माजी दिग्गज प्रशिक्षक म्हणतो, ब्रॉड-अँडरसन जोडी वाजवणार टीम इंडियाचा बॅंड
भारत-इंग्लड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला चार दिवस राहीले आहेत. त्यापूर्वी इंग्लंडचे गोलंदाजीचे माजी प्रशिक्षक ट्रॉय कूली यांनी स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अॅंडरसन यांच्या ...
विराट कोहलीला लवकर बाद करण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉडने आखला आहे खास प्लॅन
१ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील बहुचर्चित कसोटी मालिकेला सुरवात होत आहे. या कसोटी मालिकेत सर्वांचे लक्ष भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीकडे असेल. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ...
१० कसोटीमधेच या खेळाडूने मिळवले आयसीसी क्रमवारीत पहिल्या १० फलंदाजांमध्ये स्थान
काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व राखताना ऑस्ट्रेलियाला ३-१ ने पराभूत केले. या ...
स्टुअर्ट ब्रॉडने पार केला कारकिर्दीतील हा मोठा टप्पा
आजपासून सुरु झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड पहिल्या दिवसरात्र कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आज क्रिकेट कारकिर्दीत एक महत्वाची कामगिरी केली आहे. त्याने ...
युवराजने ६ षटकार ज्याला मारले तो गोलंदाज सध्या करतोय काय ?
२४ वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताने २००७मध्ये टी-२०चा पहिला वाहिला विश्वचषक आपल्या नावे केला. त्याआधी भारताने १९८३मध्ये विश्वचषक जिंकल्याचे सेलिब्रेशन केले होते. २००७ मधील यश ...