१९ वर्षांचा दुष्काळ
गेल्या १९ वर्षांत इंग्लंडमध्ये एकाही भारतीयाच्या बॅटमधून निघालं नाही द्विशतक, यंदा संपणार का हा दुष्काळ?
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथील पहिल्या कसोटी सामन्याने उभय संघातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेची....






