२४ ऑक्टोबर
टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची तारिख समजल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट
भारत आणि पाकिस्तानचे संबंध किती कडू आहेत, हे आपल्या सर्वांना माहित आहे. अशा परिस्थितीत जेव्हा दोन्ही देशांचे क्रिकेट संघ मैदानावर येतात, तेव्हा वातावरण तणावाचे असते.....





