1996 Cricket World Cup
पाकिस्तानच्या आमीर सोहेलला ‘पेहली फुरसत से निकल’ म्हणणारा वेंकटेश प्रसाद
भारतीय क्रिकेटमधील अव्वल पाच वेगवान गोलंदाजांची यादी करायची म्हटलं तर कपिल देव, जहीर खान, जवागल श्रीनाथ यांच्यासोबत एक नाव त्या यादीत निश्चित असेल ते म्हणजे....
वाढदिवस विशेष: एका रात्रीत जयसूर्याला सलामीवीर बनवण्याचा निर्णय झाला अन् पुढे इतिहास घडला
श्रीलंकेचा क्रिकेट दिग्गज सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आज (30 जून) आपला 54 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आपल्या काळातील जगातील सर्वात धोकादायक फलंदाज असलेल्या जयसूर्याचा....
क्रिकेटप्रेमींसाठी खास आर्टिकल: ‘ती’ अजरामर मॅच, ज्यात भारत-पाकिस्तानचे क्रिकेटर खेळलेले एकत्र
भारतीय उपखंड म्हणजे क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्यांचे माहेरघर. क्रिकेटला सुरुवात जरी इंग्लंडमध्ये झाली असली तरी, क्रिकेट वाढलं आणि जोपासले गेले ते भारतीय उपखंडात. याचाच....
आर्थिक संकट टाळण्यासाठी श्रीलंका बोर्डने थेट ‘या’ खेळाडूला ठोठावला दोन अब्ज रुपयांचा दंड!
श्रीलंकेमध्ये सध्या आर्थिक चणचण सुरू आहे. त्यातच श्रीलंका क्रिकेट बोर्डने माजी खेळाडूला भलामोठा दंड भरण्याची सूचना दिली आहे. झाले असे की, श्रीलंका क्रिकेट बोर्ड (एसएलसी)....
…आणि जयसुर्याने भारताच्या सर्वात महत्त्वाच्या क्रिकेटरचे करियर अक्षरश: संपवले
नव्वदच्या दशकातील भारतीय क्रिकेट संघातील एक नाव सर्वांनाच परिचित आहे ते म्हणजे मनोज प्रभाकर. मनोज प्रभाकर, त्यावेळी कपिल देव यांच्यानंतर भारताला मिळालेला पहिला मध्यमगती गोलंदाजी....
श्रीलंकेच्या विश्वचषक विजयाचे नायक : अरविंदा डी सिल्वा
श्रीलंका जगाच्या नकाशावरील, एक चिमुकला देश.. भारतीय उपखंडातील या बेटसदृश्य देशाने, जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरवात केली, तेव्हापासून आपल्या झुंजार खेळाने, त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी....
तब्बल २५ वर्षानंतर आमीर सोहेलचा व्यंकटेश प्रसादबरोबर झालेल्या ‘त्या’ चकमकीबद्दल मोठा खुलासा
भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानावर भिडतात त्यावेळी काहीतरी ऐतिहासिक नक्कीच घडत असते. त्यातही मंच जर विश्वचषकाचा असेल तर बात काही औरच.....
काय सांगता ? वयाच्या ४७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण, ‘या’ खेळाडूने केला होता विश्वविक्रम
जर तुम्हाला कोणी विचारले की, क्रिकेटपटू सहसा कोणत्या वयात निवृत्ती घेतात, तर तुमचे उत्तर वयाच्या ३८ वर्षेपर्यंत असे असेल. मात्र, जर कोणी तुम्हाला असे सांगितले....
…आणि मार्क टेलर यांनी क्रिकेटचाहत्यांच्या मनात मिळवली जागा!
खेळ कोणताही असो, कोणत्याही पातळीवरील असो, खेळामध्ये सर्वात महत्वपूर्ण असतो तो म्हणजे, कर्णधार. आपल्या संघातील खेळाडूंना नियमांचे पालन करून खेळायला लावणे आणि खेळ योग्यरीतीने चालवणे....











