1997 नंतर श्रीलंकेचा भारताविरुद्ध मालिका विजय

सनथ जयसूर्या 27 वर्षांनंतरही ‘काळ’ बनला, सचिन तेंडुलकरनंतर रोहित शर्माचेही स्वप्न धूळीत

ऑगस्ट 8, 2024

श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत भारताचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. यजमान संघाने मालिका 2-0 ने जिंकली. तिन्ही सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले गेले. पहिला सामना....