97 धावांवर बाद
गौतमचा धोनीवर ‘गंभीर’ आरोप; यामुळे २०११ विश्वचषक फायनलमध्ये हुलके शतक
आठ वर्षांपूर्वी भारताने मिळवलेल्या 2011 च्या विश्वचषक विजयात भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा मोठा वाटा होता. त्याने अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली....





