Ajay Reddy
भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा कोरले टी20 विश्वचषकावर नाव, अंतिम सामन्यात दोन पठ्ठ्यांनी झळकावलं शतक
भारतीय ब्लाईंड क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शनिवारी (दि. 17 डिसेंबर) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने....






