Border-Gavaskar Trophy
काय सांगता! भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच अडकला, परतीचे तिकिट मिळेना; मजेशीर कारण जाणून घ्या
सिडनी कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपल्यामुळे भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्येच अडकला आहे. वास्तविक, भारताच्या दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट 7 जानेवारीला होणार होता. संपूर्ण संघ....
“यामुळे भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली”, सौरभ गांगुलीने कोणाला दोष दिला?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर माजी कर्णधार सौरभ गांगुलीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाबद्दल त्याने भारतीय फलंदाजांना जबाबदार धरले.....
सुनील गावस्कर संतापले! मालिका विजयानंतर ऑस्ट्रेलियानं केला जाहीर अपमान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेला काही दशकांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असं नाव देण्यात आलं. हे नाव महान ऑस्ट्रेलियन फलंदाज ॲलन बॉर्डर आणि महान....
वन मॅन आर्मी! या खेळाडूने जिंकला बॉर्डर-गावस्कर मालिकेचा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार
सिडनी येथे झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं दमदार विजय मिळवला. यासह कांगारूंनी ही मालिका 3-1 अशी जिंकली. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला....
सिडनी कसोटीत टीम इंडियाचा पराभव का झाला? 5 मोठी कारणं जाणून घ्या
ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्धची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) 3-1 ने जिंकली आहे. रविवारी टीम इंडियानं मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी 6 विकेटनं गमावली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या....
भारताचे पानिपत! ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर जिंकली बॉर्डर-गावस्कर मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव झाला. तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला....
सिडनी कसोटीत किती धावा डिफेंड करू शकते टीम इंडिया? तिसऱ्याच दिवशी मिळणार सामन्याचा निकाल?
सिडनी कसोटीत टीम इंडियाची अवस्था खराब झाली आहे. पहिल्या डावात 4 धावांची आघाडी मिळवल्यानंतरही दुसऱ्या डावात भारतीय संघानं 141 धावांत 6 गडी गमावले. सध्या भारताकडे....
IND vs AUS; माजी दिग्गजाने केले सॅम कोन्स्टासचे कौतुक! कारण काय?
सध्या भारत-ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली जात आहे. त्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगला आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू ‘सॅम....
मोठी बातमी! रोहित शर्माची सिडनी कसोटीतून माघार, हा खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सिडनीत खेळला जाणारा आहे. मात्र या कसोटीपूर्व भारतीय संघाबाबत मोठं वृत्त समोर आलं....
IND vs AUS; सिडनी कसोटीबाबत विशेष घोषणा, होणार मोठे बदल
‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’चा (Border Gavaskar Trophy) शेवटचा कसोटी सामना भारत-ऑस्ट्रेलिया संघात शुक्रवार (3 जानेवारी) पासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि मॅकग्रा फाऊंडेशनने या....
IND vs AUS; “त्याने स्वत: समजून घेणे…” रिषभ पंतबद्दल काय म्हणाला भारतीय कर्णधार?
भारत-ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताला 184 धावांनी निराशाजनक पराभवाचा सामना करावा....
या 3 खेळाडूंमुळे मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला, सविस्तर जाणून घ्या
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. पाचव्या दिवशी टीम इंडियासमोर विजायासाठी 340 धावांचं लक्ष्य होतं, मात्र भारतीय....
मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव, मालिकेत ऑस्ट्रेलियाची आघाडी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथी कसोटी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळली गेली. या सामन्यात भारताचा 184 धावांनी पराभव झाला आहे. अखेरच्या दिवशी भारतासमोर विजयासाठी....
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने डाव का घोषित केला नाही? स्टार खेळाडूने सांगितले कारण
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका (Border Gavaskar Trophy) खेळली जात आहे. त्यातील चौथा सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान मेलबर्न कसोटीच्या....
टीम इंडियासाठी 300 पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य मोठं नाही, यापूर्वीही केले आहेत अनेक चमत्कार
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर आता 330 हून अधिक धावांचं लक्ष्य असेल. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कांगारुंकडे 333 धावांची आघाडी आहे. तसं पाहिलं....



















