Chetan Sharma statement
माजी क्रिकेटपटू म्हणतोय, “निवडसमितीने विराट-रोहित वादाच्या आगीत तेल ओतले”
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) याने दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी खुलासा केला होता की, टी२० संघाचे कर्णधारपद सोडताना कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न....
रोहित-विराट वादाविषयी निवडसमिती म्हणातायेत, “ते दोघे…”
मागच्या काही दिवसांपासून भारतीय संघात (team india) महत्वाचे बदल केले गेल्याचे पाहायला मिळाले आहेत. विराट कोहलीने (virat kohli) टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे....
श्रेयस अय्यरला राखीव खेळांडूमध्ये ठेवून ईशान किशनला मुख्य संघात संधी देण्यामागे ‘हे’ आहे कारण
येत्या १७ ऑक्टोबर पासून यूएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी बुधवारी (८ सप्टेंबर) बीसीसीआयने १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ....









