Dhawal Kulkarni Final Match
Ranji Trophy Final : धवल कुलकर्णीचा क्रिकेटला रामराम, अन् मुंबईकडून अविस्मरणीय निरोप
—
मुंबई क्रिकेट टीमने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात इतिहास घडवला असून मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर 169 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. ...