Dhawal Kulkarni Final Match
Ranji Trophy Final : धवल कुलकर्णीचा क्रिकेटला रामराम, अन् मुंबईकडून अविस्मरणीय निरोप
मुंबई क्रिकेट टीमने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात इतिहास घडवला असून मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर 169 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. तसेच....






