India Biggest Win
टी20 विश्वचषकात भारताचा सर्वात मोठा विजय! नामीबियाला धूळ चारत टीम इंडियाने रचला नवा इतिहास!!
भारताने गुरुवारी २०२६ च्या टी-२० विश्वचषकात नामिबियावर ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ९ बाद २१० धावा केल्या आणि प्रत्युत्तरात....






