India vs Namibia

suryakumar-yadav

“म्हणून नामिबियाविरूद्ध मी फलंदाजीला उतरलो नाही”; विराटने सांगितलेले कारण वाचून उर भरून येईल

नोव्हेंबर 9, 2021

सोमवारी (८ नोव्हेंबर) आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारत आणि नामिबिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. हे....

… म्हणून नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडू काळया रंगाची पट्टी बांधून उतरलेले मैदानात

नोव्हेंबर 9, 2021

आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यांना बुधवार (१० नोव्हेंबर) पासून सुरुवात होणार....

kohli

कर्णधार म्हणून अखेरचा टी२० सामना खेळल्यानंतर विराट कोहलीची भावुक पोस्ट; म्हणाला, ‘आम्ही ध्येय साध्य…’

नोव्हेंबर 9, 2021

टी२० विश्वचषक २०२१ मधील भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. भारतीय संघ स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये पोहोचू शकला नाही. परिणामी आता भारतीय संघाला त्यांचे सुपर १२ फेरीतील....

केवळ फलंदाजीतच नाही, तर क्षेत्ररक्षणातही चमकला हिटमॅन! ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय

नोव्हेंबर 9, 2021

टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. सलामीवीर रोहित शर्माने भारताच्या टी२० विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात महत्वाचे योगदान दिले आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका....

हिटमॅन @३०००! आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा विराट कोहलीसारखाच मोठा पराक्रम

नोव्हेंबर 9, 2021

टी२० विश्वचषकात भारतीय संघाने त्यांचा शेवटचा सामना सोमवारी (८ नोव्हेंबर) खेळला. या सामन्यात भारतासमोर नामिबियाचे आव्हान होते. सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली....

Ravindra Jadeja and Rohit Sharma

कॅचमास्टर! नामिबियाविरुद्ध ३ झेल घेत रोहितने ‘या’ यादीत विराट, रैनाला पछाडत पटकावला अव्वल क्रमांक

नोव्हेंबर 9, 2021

टी२० विश्वचषकात सोमवारी(८ नोव्हेंबर) भारतीय संघाने त्यांचा स्पर्धेतील शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळला. भारतीय संघाने या सामन्यात फक्त एक विकेट गमावली आणि विजय मिळवला. भारतीय सलामीवीर....

टी२० कर्णधार म्हणून अखेरचा सामना खेळताना विराटचा मोठा पराक्रम, धोनीनंतर ‘असा’ विक्रम करणारा दुसराच

नोव्हेंबर 8, 2021

टी२० विश्वचषकात सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत आणि नामिबिया यांच्यात आमना-सामना झाला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार विराट कोहलीसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा....

T20 WC 2021, INDvNAB: स्पर्धेचा शेवट विजयाने! रोहित-राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताची नामिबियावर ९ विकेट्सने मात

नोव्हेंबर 8, 2021

दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुपर १२ फेरीतील अखेरचा सामना सोमवारी भारत विरुद्ध नामिबिया संघात खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ९....

टी२० विश्वचषक विजेता खेळाडू म्हणतोय, ‘कोहली-शास्त्री युगाचा शेवटचा सामना जिंकून स्पर्धेचा शेवट करा’

नोव्हेंबर 8, 2021

आयसीसी टी२० विश्वचषकात भारतीय संघाला यावर्षी निराशा मिळाली आहे. भारतीय संघ यावर्षीच्या टी२० विश्वचषकाच्या गट फेरीतूनच बाहेर फेकला गेला. विश्वचषकाच्या सुरवातीच्या दोन सामन्यात भारताने निराशाजनक....

‘भारतीय संघ चांगल्या हाती आहे’, म्हणत विराटने दिले पुढील भारतीय टी२० कर्णधाराबाबत संकेत

नोव्हेंबर 8, 2021

दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत विरुद्ध नामिबिया संघात सामना झाला. सुपर १२ फेरीतील हा अखेरचा सामना होता. या सामन्यात भारताचा कर्णधार....

‘नामिबियाबरोबरचा सामना खेळणे गरजेचे आहे का?’, भारताच्या अखेरच्या सामन्यापूर्वी मीम्सचा सुळसूळाट

नोव्हेंबर 8, 2021

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. टी२० विश्वचषक अंतिम टप्प्यात पोहोचला असून उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. स्पर्धेतील पहिल्या....

‘किंग कोहली’ला कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळताना पाहण्यापूर्वी चाहते भावूक, दिल्या ‘अशा’ प्रतिक्रीया

नोव्हेंबर 8, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत आणि नामिबिया या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय संघाचे उपांत्य फेरीत जाण्याचे दार....

नामिबियाच्या विसेचा टीम इंडियाला इशारा; म्हणाला…

नोव्हेंबर 7, 2021

भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला सुरू गवसला नव्हता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा....

‘तर मग, बॅग पॅक करणार आणि घरी जाणार’, पत्रकाराच्या प्रश्नावर जडेजाचे भन्नाट उत्तर, पाहा व्हिडिओ

नोव्हेंबर 6, 2021

दुबई। भारत विरुद्ध स्कॉटलंड संघात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुपर १२ फेरीतील सामना पार पडला. या सामन्यात भारताने ८१ चेंडू राखून आणि....