India vs Namibia
“म्हणून नामिबियाविरूद्ध मी फलंदाजीला उतरलो नाही”; विराटने सांगितलेले कारण वाचून उर भरून येईल
सोमवारी (८ नोव्हेंबर) आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारत आणि नामिबिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. हे....
… म्हणून नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडू काळया रंगाची पट्टी बांधून उतरलेले मैदानात
आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यांना बुधवार (१० नोव्हेंबर) पासून सुरुवात होणार....
केवळ फलंदाजीतच नाही, तर क्षेत्ररक्षणातही चमकला हिटमॅन! ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय
टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. सलामीवीर रोहित शर्माने भारताच्या टी२० विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात महत्वाचे योगदान दिले आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका....
हिटमॅन @३०००! आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा विराट कोहलीसारखाच मोठा पराक्रम
टी२० विश्वचषकात भारतीय संघाने त्यांचा शेवटचा सामना सोमवारी (८ नोव्हेंबर) खेळला. या सामन्यात भारतासमोर नामिबियाचे आव्हान होते. सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली....
कॅचमास्टर! नामिबियाविरुद्ध ३ झेल घेत रोहितने ‘या’ यादीत विराट, रैनाला पछाडत पटकावला अव्वल क्रमांक
टी२० विश्वचषकात सोमवारी(८ नोव्हेंबर) भारतीय संघाने त्यांचा स्पर्धेतील शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळला. भारतीय संघाने या सामन्यात फक्त एक विकेट गमावली आणि विजय मिळवला. भारतीय सलामीवीर....
टी२० कर्णधार म्हणून अखेरचा सामना खेळताना विराटचा मोठा पराक्रम, धोनीनंतर ‘असा’ विक्रम करणारा दुसराच
टी२० विश्वचषकात सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत आणि नामिबिया यांच्यात आमना-सामना झाला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार विराट कोहलीसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा....
T20 WC 2021, INDvNAB: स्पर्धेचा शेवट विजयाने! रोहित-राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताची नामिबियावर ९ विकेट्सने मात
दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुपर १२ फेरीतील अखेरचा सामना सोमवारी भारत विरुद्ध नामिबिया संघात खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ९....
टी२० विश्वचषक विजेता खेळाडू म्हणतोय, ‘कोहली-शास्त्री युगाचा शेवटचा सामना जिंकून स्पर्धेचा शेवट करा’
आयसीसी टी२० विश्वचषकात भारतीय संघाला यावर्षी निराशा मिळाली आहे. भारतीय संघ यावर्षीच्या टी२० विश्वचषकाच्या गट फेरीतूनच बाहेर फेकला गेला. विश्वचषकाच्या सुरवातीच्या दोन सामन्यात भारताने निराशाजनक....
‘भारतीय संघ चांगल्या हाती आहे’, म्हणत विराटने दिले पुढील भारतीय टी२० कर्णधाराबाबत संकेत
दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत विरुद्ध नामिबिया संघात सामना झाला. सुपर १२ फेरीतील हा अखेरचा सामना होता. या सामन्यात भारताचा कर्णधार....
‘किंग कोहली’ला कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळताना पाहण्यापूर्वी चाहते भावूक, दिल्या ‘अशा’ प्रतिक्रीया
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत आणि नामिबिया या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय संघाचे उपांत्य फेरीत जाण्याचे दार....
नामिबियाच्या विसेचा टीम इंडियाला इशारा; म्हणाला…
भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला सुरू गवसला नव्हता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा....



















