India vs Pakistan Final
कट्टर विरोधक पाकिस्तानचा धुव्वा उडवत रवी शास्त्री बनले होते ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’, जिंकली होती ‘ऑडी १००’
भारतीय क्रिकेट संघाने १९८३ सालचा विश्वचषक जिंकला आणि जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या दबदब्याला सुरुवात झाली होती. विश्वचषक जिंकून दोन वर्ष होत नाहीत तोच, ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ....






