Indian government

वनडे विश्वचषकामुळे बीसीसीआय होणार कंगाल? भारत सरकारची नीती ठरणार मारक

ऑक्टोबर 14, 2022

पुढील वर्षी भारतात वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. भारत प्रथमच स्वतंत्ररीत्या वनडे विश्वचषकाचे आयोजन करेल. या विश्वचषक आयोजनातून मोठा नफा मिळवण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची....

१३ एप्रिल २०२०ला होणार जगातील सर्वात मोठा क्रिकेट सामना

एप्रिल 8, 2020

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे कोणालाही घरातून बाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीत क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)....

दुसऱ्या टी२० सामन्यात अशी आहे टीम इंडिया

मार्च 8, 2018

भारत आणि बांग्लादेश संघात तिरंगी टी २० मालिकेतील दुसरा सामना आज कोलंबो येथे होत आहे.  या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय....

पहिल्या टी२० साठी हे आहेत टीम इंडियाचे ११ शिलेदार

मार्च 6, 2018

कोलंबो। निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या टी२० सामन्यात आज श्रीलंका संघाने आज नानेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघाच नेतृत्व प्रभारी कर्णधार रोहीत शर्मा करत असून....

भारताकडून आज हा खेळाडूने केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

मार्च 6, 2018

कोलंबो। आज भारतीय संघातुन विजय शंकर खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली. त्याला प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी२० संघाची कॅप दिली.  टी२० मध्ये भारताकडून खेळणारा तो ७४वा खेळाडू ठरणार आहे.....

भारत सरकारने टीम इंडियाच्या संरक्षणाची योग्य ती खबरदारी घ्यावी

मार्च 6, 2018

कोलंबो। आज श्रीलंकेत तिरंगी टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघ सामील होणार असून आज पहिला सामना श्रीलंका विरुद्ध भारत....