Indian team management

“तर तुम्ही अक्षरला खेळवताच कशाला?”, दिग्गजाचा संघ व्यवस्थापनाला संतप्त सवाल

ऑगस्ट 7, 2023

भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध सलग दुसरा टी20 सामना पराभूत झाला. यजमान वेस्ट इंडिजने 5 टी20 सामन्याच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारत संघाच्या या....

अखेर रोहित-विराटला विश्रांती देण्याचे कारण आले समोर! टीम मॅनेजमेंटची होती मजबूरी

ऑगस्ट 3, 2023

वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने 200 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन वनडे सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशी सरशी साधली.....

Sanju Samson

बीसीसीआयकडून संजू सॅमसनवर अन्याय! क्रिकेटच्या जंटलमनसोबत घडतंय राजकारण?

जुलै 29, 2023

संजू सॅमसनला जर तुम्ही थोडेफार जरी ओळखत असाल तर त्याच्या जुन्या मुलाखती पाहा. संजू तुला टीममध्ये घेतलं पण चान्स मिळाला नाही? असा टिपीकल प्रश्न त्याला....

Sanju-Samson-Upset

सॅमसनवर अन्याय होतोय का? वनडेत दर्जा कामगिरी करूनही संघ व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष

मार्च 20, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला.‌ पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेत....

विश्वचषकासाठी आता टीम इंडियाचा ‘प्लॅन बी’! ‘या’ खेळाडूंच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी

ऑक्टोबर 5, 2022

भारतीय क्रिकेट संघ 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.‌ 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ आपली उपस्थिती दर्शवेल. विश्वचषकासाठी भारतीय संघाची....

टीम इंडिया जिंकतेय तरी ‘या’ तीन समस्या वाढवतायेत डोकेदुखी

जुलै 31, 2022

भारतीय क्रिकेट संघ मर्यादित षटकांच्य क्रिकेटमध्ये विजयरथावर आरूढ झाला आहे. युरोपमध्ये आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला वनडे व टी२० मालिका आपल्या नावे केल्या.  त्याचबरोबर....

भारताची यो-यो टेस्टच्या गुणांची पातळी कमी – झहीर खान

जुलै 30, 2018

बीसीसीआयने मागील एक वर्षापासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना यो-यो टेस्ट सक्तीची केली आहे. त्यामुळे यो-यो टेस्ट हा भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी यो-यो....

टीम इंडियाच्या खेळाडूंना पुढील एक महिन्यासाठी रहावे लागणार पत्नीपासून दूर?

जुलै 23, 2018

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिका संपल्या आहेत. तसेच इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका 1 आॅगस्ट पासून सुरु होणार आहे. त्यामुळे भारताच्या खेळाडूंना काही दिवसांची विश्रांती मिळाली....