India’s 2nd innings
विराट कोहली सोडून बाकी सर्व बुजगावणी…चाहते कडाडले
बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (4 आॅगस्ट) 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. भारतासमोर ही कसोटी जिंकण्यासाठी 194....
कोहलीचा पुन्हा एकदा नवा कारनामा, एजबस्टन गाजवले
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ५१ धावांवर बाद झाला. याबरोबर त्याने या कसोटीत २०० धावा केल्या. पहिल्या डावात विराट १४९ धावांवर....
१३ आकडा टीम इंडियासाठी ठरणार अनलकी?
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी (3 आॅगस्ट) तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 110 धावा केल्या आहेत. भारताच्या या....





