India’s tour of England 2025
टीम इंडियासाठी विराट कोहली आरसीबीला धक्का देणार का? इंग्लंड दौऱ्यासाठी घेणार मोठा निर्णय
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे. ज्यामध्ये संघाने पाच सामन्यांची मालिका 1-3 अशी गमावली. ज्यामुळे टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियन भूमीवर सलग तिसऱ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरे....
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियात होणार महत्त्वाचे बदल! अहवालात मोठा खुलासा
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यात व्यस्त आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. अश्विन निवृत्तीची घोषणा करेल अशी कोणालाच....







