Mumbai Indians Capatain
अर्रर्र, लईच वाईट झालं! मुंबईचा कर्णधार रोहितला दुहेरी धक्का, पहिली मॅच पण हरली आणि दंडही झाला
क्रिकेट सामन्यामध्ये एक नियम नव्याने आणला गेला आहे. एखाद्या सामन्यादरम्यान ठराविक वेळेमध्ये ठराविक षटके टाकली गेली नाहीत, अर्थातच षटकांची गती कमी राखल्यास त्या संघाच्या कर्णधाराला....






