Nidahas Trophy

रैनाने मोडला माजी कॅप्टन कूल धोनीचा एक खास विक्रम

मार्च 13, 2018

कोलंबो। काल निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेत भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवून एक खास विक्रम रचला आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर....

भारतीय संघाचा टी२० क्रिकेटमधील हा अनोखा विक्रम माहीत आहे का?

मार्च 13, 2018

कोलंबो। काल निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेत भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवून एक खास विक्रम रचला आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल....

अशी नामुष्की जगात कोणत्याच संघावर येऊ नये

मार्च 13, 2018

काल श्रीलंका विरुद्ध भारत संघात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० स्पर्धेतील सामना पार पडला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला. या पराभवामुळे श्रीलंकेने....

निदाहास ट्रॉफी: बांग्लादेश समोर यजमान श्रीलंकेचे आव्हान

मार्च 10, 2018

कोलंबो। आज निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश संघात होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेला विजय मिळवून स्पर्धेत आघाडी घेण्याची संधी आहे तर बांग्लादेशला....

कालच्या टी२० सामन्यातील खरा ‘मॅन अाॅफ द मॅच’ कोण?

मार्च 9, 2018

कोलंबो। श्रीलंकेत चालू असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात शिखर धवनने पुन्हा एकदा अर्धशतक करून भारताच्या....

टीम इंडियाचे सदस्य हैराण! या कारणामुळे फेसबुक, वाॅट्सअॅप आहे बंद

मार्च 9, 2018

कोलंबो। सध्या श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी टी २० मालिकेत टीम इंडियासमोर एक मोठेच संकट उभे राहिले आहे. संघातील सदस्यांना गेले काही दिवस सोशल मिडीया वापरता येत....

भारताकडून पराभूत बांगलादेश एका लाजीरवाण्या विक्रमाच्या उंबरठ्यावर

मार्च 9, 2018

कोलंबो। श्रीलंकेत चालू असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात शिखर धवनने पुन्हा एकदा अर्धशतक करून भारताच्या....

निदाहास ट्रॉफी: भारताचा बांग्लादेशवर ६ विकेट्सने विजय

मार्च 8, 2018

कोलंबो। श्रीलंकेत चालू असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात शिखर धवनने पुन्हा एकदा अर्धशतक करून भारताच्या....

भारताने नेणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

मार्च 8, 2018

कोलंबो। भारत विरुद्ध बांग्लादेश संघात आज निदाहास ट्रॉफीतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने....

दुसऱ्या टी२० सामन्यात अशी आहे टीम इंडिया

मार्च 8, 2018

भारत आणि बांग्लादेश संघात तिरंगी टी २० मालिकेतील दुसरा सामना आज कोलंबो येथे होत आहे.  या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय....

निदाहास ट्रॉफी: आज बांग्लादेश विरुद्ध रंगणार भारताचा दुसरा सामना

मार्च 8, 2018

कोलंबो। श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा दुसरा सामना बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला यजमान श्रीलंकेकडून ५ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे....

पहिल्या टी२० साठी हे आहेत टीम इंडियाचे ११ शिलेदार

मार्च 6, 2018

कोलंबो। निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या टी२० सामन्यात आज श्रीलंका संघाने आज नानेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघाच नेतृत्व प्रभारी कर्णधार रोहीत शर्मा करत असून....

भारताकडून आज हा खेळाडूने केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

मार्च 6, 2018

कोलंबो। आज भारतीय संघातुन विजय शंकर खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली. त्याला प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी२० संघाची कॅप दिली.  टी२० मध्ये भारताकडून खेळणारा तो ७४वा खेळाडू ठरणार आहे.....

भारत सरकारने टीम इंडियाच्या संरक्षणाची योग्य ती खबरदारी घ्यावी

मार्च 6, 2018

कोलंबो। आज श्रीलंकेत तिरंगी टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघ सामील होणार असून आज पहिला सामना श्रीलंका विरुद्ध भारत....

अफवांवर विश्वास ठेवू नका, भारत श्रीलंका सामना होणारच

मार्च 6, 2018

कोलंबो। आज श्रीलंकेत तिरंगी टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघ सामील होणार असून आज पहिला सामना श्रीलंका विरुद्ध भारत....