pace attack
भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडली ही घटना
कोलकाता। भारताने बांगलादेश विरुद्ध इडन गार्डनवर झालेल्या दिवस-रात्र कसोटीत आज एक डाव 46 धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाजांनी महत्त्वाचा वाटा उचलला.....





