Rishabh Pant & Shreyas Iyer Partnership
BANvIND: दुसऱ्या कसोटीत विजयासाठी भारतासमोर 145 धावांचे आव्हान, टीम इंडिया मारणार का मैदान?
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvsIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरूवारपासून (22 डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय....
BANvIND: पंत-अय्यरच्या भन्नाट खेळीने दुसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव तीनशेच्या पार
भारताचा युवा विकेटकीपर रिषभ पंत याने ऑस्ट्रेलियाच्या मालिकेपासून कसोटीतील प्रभावशाली कामगिरी सुरूच ठेवली आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या एका पाठोपाठ विकेट्स पडत असताना महत्वाची....







