tanush kotian border gavaskar trophy
कुलदीप, अक्षरच्या आधी तनुष कोटियनचा टीम इंडियात का प्रवेश? रोहित शर्माने सांगितले मोठे कारण
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील तिसऱ्या कसोटीनंतर अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने अचानक निवृत्ती घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या जाण्यामुळे संघातील पोकळी भरून काढण्यासाठी, बीसीसीआयने सोमवारी (23 डिसेंबर)....
टीम इंडियात नव्या अष्टपैलू खेळाडूची एंट्री, बॉर्डर-गावस्कर मालिकेत अश्विनच्या जागी संधी मिळणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाईल. यापूर्वी टीम इंडियामध्ये एक मोठा बदल झाला आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर टीम....







