Team India For Asia Cup
‘त्या’ 8 मिनिटांनी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे वाढवले ठोके! संघनिवडीत असं काय घडलं?
आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघ श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत आपले आव्हान सादर करेल. ...
आशिया चषकात टीम इंडियातील हे तिघे पाजणार फक्त पाणीच; एकाच नशीब येणार आडवं
तब्बल चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत असलेला आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) येथे खेळला जाणार आहे. आशिया ...
सर्व सहभागी संघ ते वेळापत्रक, एकाच क्लिकवर जाणून घ्या एशिया कप २०२२ बद्दल सर्वकाही
एशिया कप (Asia Cup) २०२२ या स्पर्धेची वाट क्रिकेट चाहते आतुरतेने पाहत आहेत. दोन वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये सामने टी२० किंवा ...
Asia Cup 2022: टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल! ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात
एशिया कप (Asia Cup) २०२२साठी भारतीय संघ जाहीर झाला. १५ जणांच्या या संघात जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांचा समावेश नाही. दोघेही दुखापतीमुळे या स्पर्धेला ...
दिग्गजाने केले आशिया चषकासाठीच्या टीम इंडियाचे विश्लेषण; म्हणाला…
तब्बल चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत असलेला आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) येथे खेळला जाणार आहे. आशिया ...
एशिया कपच्या बाहेर भारताच्या ‘या’ सलामीवीराची टी२० लीगमध्ये विस्फोटक खेळी
एशिया कप (Asia Cup) २०२२ स्पर्धेसाठी भारताचा संघ सोमवारी (८ ऑगस्ट) जाहीर करण्यात आला. १५ जणांच्या या संघामध्ये काहींना संधी मिळाली तर काहींची निराशा ...
अरे, नक्की चाललंय तरी काय! एशिया कपसाठी आवेश इन, शमी आउट; फॅन्स भडकले निवडकर्त्यांवर
भारतीय क्रिकेट चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते त्या एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेसाठी भारताचा संघ सोमवारी (८ ऑगस्ट) जाहीर करण्यात आला. ...
आशिया कप आणि वर्ल्डकपआधी निवडसमितीसमोरच असेल चॅलेंज; या गोष्टींवर करावा लागेल गहन विचार
भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. सध्या सुरू असलेली पाच सामन्यांची टी२० मालिका संपल्यानंतर, भारताचे संपूर्ण लक्ष आशिया चषकावर असेल. त्याचबरोबर आशिया ...
“तो कॉमेंटेटर म्हणून माझ्या बाजूला शोभेल”; भारतीय दिग्गजाची कार्तिकवर शेलक्या शब्दात टीका
आयपीएल २०२२ नंतर भारतीय क्रिकेट संघाने मोठ्या प्रमाणावर टी२० खेळले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका बरोबरीत सुटल्यानंतर, भारतीय संघाने विदेशात खेळलेल्या तीनही मालिका जिंकल्या आहेत. ...