Virat Kohli Resign
विराटने का सोडलेले टीम इंडियाचे नेतृत्व? बीसीसीआयमधील जबाबदार व्यक्तीने केला गौप्यस्फोट
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा सातत्याने चर्चेत असतो. त्याने अनेक वर्ष भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. मात्र, मागील वर्षी अचानक त्याने....
“गांगुली, द्रविड आणि कुंबळे विश्वचषक जिंकलेत का?” विराटला लक्ष करणाऱ्यांना दिग्गजाचा सवाल
नुकतीच दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा....
विराटच्या राजीनाम्यानंतर तापले राजकारण! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा जय शहांना टोला
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने रविवारी (१५ जानेवारी) तडकाफडकी आपल्या नेतृत्वाचा राजीनामा (Virat Kohli Resign As Test Captain) दिला. भारतीय संघाला दक्षिण....
“… म्हणून मी नेतृत्व सोडले”; स्वतः विराटने केला खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आगामी टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याने हा निर्णय....
पुढील वर्षी विराट आरसीबी नाही, तर ‘या’ संघाकडून खेळू शकतो आयपीएल, दिग्गजाचा दावा
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंडियन प्रीमियर लीग २०२१ सुरू होण्यापूर्वी एका पाठोपाठ एक असे दोन मोठे निर्णय घेऊन चाहत्यांना धक्का दिला होता. प्रथम,....
“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने काही दिवसांपूर्वीच टी२० संघाच्या कर्णधारपदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. आगामी टी२० विश्वचषकानंतर तो नेतृत्व सोडेल. यानंतर, आयपीएलच्या....
“विराट लवकरच आरसीबीचे नेतृत्वही सोडेल”
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) रोजी भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. आगामी टी२० विश्वचषकात तो भारताचे अखेरच्या वेळी....
‘या’ खेळाडूसाठी निवडसमितीशी भिडलेला विराट
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) टी२० कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. आगामी टी२० विश्वचषक ही त्याची कर्णधार म्हणून अखेरची....
“विराट आणि बीसीसीआयमध्ये काही आलबेल नाही”, माजी निवडसमिती अध्यक्षांनी व्यक्त केला संशय
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर तो पदमुक्त होईल. त्याने....
धोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार! पाहा आकडेवारी
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर तो पदमुक्त होईल. त्याने....














