Washington Sunder
कार्तिकचा शेवटच्या चेंडूवर षटकार; भारताचा बांग्लादेशवर रोमांचकारी विजय
कोलंबो। भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताचे निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद निश्चित केले. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात....
अंतिम सामन्यात भारतासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान
कोलंबो। निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशने भारतासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून युजवेंद्र चहलने १८ धावात ३ विकेट्स घेऊन....
उद्यापासून रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिका
कटक। उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या बाराबती स्टेडियम, कटक येथे खेळवण्यात येणार....





