Where are they now?
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलेले ११ भारतीय, आज असतात तरी कुठे?
गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. याआधी भारत आणि पाकिस्तानमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये खेळवण्यात आली होती.....






